Posts

Showing posts with the label आहार

सकाळी कोमट पाणी पिण्याचे संभाव्य ७ आरोग्यदायी फायदे

   सकाळी कोमट पाणी पिण्याचे संभाव्य ७ आरोग्यदायी फायदे      निरोगी जीवनशैलीसाठी सकाळच्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकी एक सोपी आणि नैसर्गिक सवय म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. नॅचरोपथी (Naturopathy) पद्धतीत शरीराची नैसर्गिक शुद्धी आणि संतुलन राखण्यासाठी पाण्याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जणांचा अनुभव असा आहे की ही साधी सवय नियमित केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू शकतात.       खालील मुद्द्यांद्वारे आपण कोमट पाणी पिण्याचे काही संभाव्य फायदे जाणून घेऊया. 1️⃣ पचनक्रिया सुधारण्यास मदत सकाळी कोमट पाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपेत असताना शरीर विश्रांती अवस्थेत असते. सकाळी कोमट पाणी घेतल्याने आतड्यांची हालचाल (bowel movement) सुरळीत होण्यास सहाय्य होऊ शकते. नियमितपणे ही सवय लावल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 2️⃣ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास सहाय्य नैसर्गिक उपचार पद्धतीनुसार पाणी शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करते. कोमट पाणी घेतल्याने घाम आणि ल...

नैसर्गिक डिटॉक्स म्हणजे काय? फायदे, पद्धती आणि काळजी

     नैसर्गिक डिटॉक्स म्हणजे काय?           फायदे, पद्धती आणि काळजी            आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, कमी झोप आणि ताण यामुळे शरीर थकलेले जाणवू शकते. अशा वेळी “डिटॉक्स” हा शब्द आपण वारंवार ऐकतो. नॅचरोपथीमध्ये डिटॉक्स म्हणजे शरीराला त्याच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियांना सहाय्य करणे. मानवी शरीरात यकृत (liver), मूत्रपिंड (kidneys), त्वचा आणि पचनसंस्था या अवयवांद्वारे नैसर्गिकरीत्या अपायकारक घटक बाहेर टाकले जातात. योग्य जीवनशैली आणि संतुलित आहाराद्वारे या प्रक्रियांना सहाय्य करणे हाच नैसर्गिक डिटॉक्सचा मुख्य उद्देश आहे. 📌 पुरेसे पाणी पिणे    डिटॉक्स साठी सर्वात सोपी आणि प्रभावी सवय म्हणजे नियमित पाणी पिणे. पाणी शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत करू शकते आणि मूत्रावाटे अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास सहाय्य करू शकते. दररोज 7–8 ग्लास पाणी पिणे अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र प्रमाण व्यक्तीनुसार बदलू शकते.   ऋतू नुसार ताजी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा ताजी फळे आणि भाज्यांमध...

उत्तम आरोग्यासाठी दैनिक आहार भाज्यांचे सूप भाग 1

Image
           उत्तम आरोग्यासाठी              दैनिक आहार            भाज्यांचे सूप भाग 1  निसर्गोपचार शास्त्रामध्ये कच्च्या भाज्या खाण्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व भाज्या उकडून खाण्याचे ही खुप महत्व आहे, पण भाज्या नुसत्या उकडून खाल्ल्या तर चव लागत नाही म्हणून निरनिराळ्या प्रकारची सूप बनवता येते. आज आपण गाजर व बीटाचा सूप कसा करायचा ते बघू या गाजर बिट सुप पिल्याने डोळ्याचे विकार, त्वचेचे विकार दूर होतात, तसेच रक्त शुद्धी होते. साहित्य 4 गाजर 2 बिट 2 चमचे मोड आलेले कोणतेही कड धान्य 1 इंच आल्याचा तुकडा ½ चमचा मिरेपूड चवी पुरते मिठ कृती गाजर व बिट स्वच्छ धुवायची आणि छोटे तुकडे करावे गाजरचा मधला भाग काढून टाकावा तसेच बीटाची साल सुद्धा काढावी प्रेशर कुकर मध्ये गाजर बिटाच्या फोडी टाकून 3ते 4 शिट्या काढून घ्याव्या. त्यानंतर शिजलेले गाजर बिट मिक्सर मधून बारीक करून किंवा चाळणीतून गाळावे व परत गरम करून त्यात मिरे पूड जिरे पूड आणि चवीपुरते मिठ टाकावे आणि आवडत असल्यास टोस्ट चे तुकडे टाका...

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...

मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व

Image
                 मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि                    व्यायामाचे महत्त्व  डायबेटिस ज्याला मराठीत 'मधुमेह' म्हणतात, ही एक चयापचय matabolic स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची ग्लुकोज  पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नसल्यास, मधुमेह होतो.  मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत   मधुमेह पहिला प्रकार  या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार करणारे पेशी नष्ट होतात, त्यामुळे शरीराला इन्सुलिन मिळत नाही. मधुमेह दुसरा प्रकार  या प्रकारात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. गर्भधारणा-कालीन मधुमेह: हा मधुमेह काही स्त्रियांच्या गरोदरपणात होतो आणि बाळंतपणानंतर सामान्यतः निघून जातो.  मधुमेहाची लक्षणे: वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री. हाता पायाला मुंग्या ...

आहार मे लिजिए फलों का रस जानिये इसका महत्व

Image
    आहार मे फलों का  रस जानिये         इसका का महत्व  आहार में विभिन्न प्रकार के फलों को शामिल करने का विशेष महत्व है।  फलों में 90 से 95 प्रतिशत शुद्ध पानी होता है।  वह रक्त को शुद्ध करता है ।  फलों का रस शरीर की सफाई के लिये  महत्वपूर्ण कार्य कर सकता है।  फलों में बड़ी मात्रा में रेशेदार ’वसायुक्त खाद्य पदार्थ होते हैं।  रेशेदार सामग्री के साथ आंत्र की मांसपेशियों में संकुचन आंतों के फैलाव में सुधार करता है और निर्जलीकरण की सुविधा देता है।  शौच साफ होती है।  इससे अपच या बदहजमी नहीं होती है, पेट में खराबी, कब्ज, दस्त, आंतों का अल्सर आदि  बिमारी नही होती,  फलों, नींबू, संतरे, बीन्स और कुछ अन्य में विटामिन सी प्रचुर मात्रा में होता है।  'सी' विटामिन ठंड को कम करने में सहायक है।  'सी' विटामिन 'स्कार्फ' जैसी बीमारियों का कारण नहीं बनते हैं। ,  फलों में विटामिन, एसिड और वाष्पशील तेल  होते हैं।  मान लीजिए कि तेल भूख को उत्तेजित करने में मदद करता है।  ...