Posts

Showing posts with the label आहार

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...

मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व

Image
                 मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि                    व्यायामाचे महत्त्व  डायबेटिस ज्याला मराठीत 'मधुमेह' म्हणतात, ही एक चयापचय matabolic स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची ग्लुकोज  पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नसल्यास, मधुमेह होतो.  मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत   मधुमेह पहिला प्रकार  या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार करणारे पेशी नष्ट होतात, त्यामुळे शरीराला इन्सुलिन मिळत नाही. मधुमेह दुसरा प्रकार  या प्रकारात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. गर्भधारणा-कालीन मधुमेह: हा मधुमेह काही स्त्रियांच्या गरोदरपणात होतो आणि बाळंतपणानंतर सामान्यतः निघून जातो.  मधुमेहाची लक्षणे: वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री. हाता पायाला मुंग्या ...

आहार मे लिजिए फलों का रस जानिये इसका महत्व

Image
    आहार मे फलों का  रस जानिये         इसका का महत्व  आहार में विभिन्न प्रकार के फलों को शामिल करने का विशेष महत्व है।  फलों में 90 से 95 प्रतिशत शुद्ध पानी होता है।  वह रक्त को शुद्ध करता है ।  फलों का रस शरीर की सफाई के लिये  महत्वपूर्ण कार्य कर सकता है।  फलों में बड़ी मात्रा में रेशेदार ’वसायुक्त खाद्य पदार्थ होते हैं।  रेशेदार सामग्री के साथ आंत्र की मांसपेशियों में संकुचन आंतों के फैलाव में सुधार करता है और निर्जलीकरण की सुविधा देता है।  शौच साफ होती है।  इससे अपच या बदहजमी नहीं होती है, पेट में खराबी, कब्ज, दस्त, आंतों का अल्सर आदि  बिमारी नही होती,  फलों, नींबू, संतरे, बीन्स और कुछ अन्य में विटामिन सी प्रचुर मात्रा में होता है।  'सी' विटामिन ठंड को कम करने में सहायक है।  'सी' विटामिन 'स्कार्फ' जैसी बीमारियों का कारण नहीं बनते हैं। ,  फलों में विटामिन, एसिड और वाष्पशील तेल  होते हैं।  मान लीजिए कि तेल भूख को उत्तेजित करने में मदद करता है।  ...