Posts

Showing posts with the label Diet

मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व

Image
                 मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि                    व्यायामाचे महत्त्व  डायबेटिस ज्याला मराठीत 'मधुमेह' म्हणतात, ही एक चयापचय matabolic स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची ग्लुकोज  पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नसल्यास, मधुमेह होतो.  मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत   मधुमेह पहिला प्रकार  या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार करणारे पेशी नष्ट होतात, त्यामुळे शरीराला इन्सुलिन मिळत नाही. मधुमेह दुसरा प्रकार  या प्रकारात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. गर्भधारणा-कालीन मधुमेह: हा मधुमेह काही स्त्रियांच्या गरोदरपणात होतो आणि बाळंतपणानंतर सामान्यतः निघून जातो.  मधुमेहाची लक्षणे: वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री. हाता पायाला मुंग्या ...

केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी

Image
केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी  कढीलिंब सर्वांच्या परिचयाचे झाड आहे. कढी,  पोहे, चिवडा म्हटले की,  पहिले आठवते,  ते गोडलिंबाचे पान, कढीलिंब शिवाय पोह्यात, चिवड्यात मजाच नाही बाई !असे बऱ्याच महिला म्हणतात. असो!महिलांनाचा विषय  निघाला,  की केसांचा विषय हा निघतोच, माझ्या केसांना वाढच नाही किंवा माझे केस दिवसेंदिवस पातळ का होत आहेत? माझे केस फारच गळतात   हा प्रत्येक स्त्रियांचा यक्ष प्रश्न.             कढीलिंबाची उत्पत्ती स्थान भारत आणि श्रीलंका, परंतु  भारतात केरळ, बिहार, तामिळनाडू व  हिमालयात मोठ्या प्रमाणात कढीलिंबाची  झाडें आढळून येतात.           कढीलिंबाची पाने फार  रुचकर असतात आणि त्यामध्ये जीवनसत्व ए  भरपूर असत,          आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरण्यात येणाऱ्या पदार्थां मधे, औषधी गुण असतातच.  त्यातूनच एक आह...

आहार मे लिजिए फलों का रस जानिये इसका महत्व

Image
    आहार मे फलों का  रस जानिये         इसका का महत्व  आहार में विभिन्न प्रकार के फलों को शामिल करने का विशेष महत्व है।  फलों में 90 से 95 प्रतिशत शुद्ध पानी होता है।  वह रक्त को शुद्ध करता है ।  फलों का रस शरीर की सफाई के लिये  महत्वपूर्ण कार्य कर सकता है।  फलों में बड़ी मात्रा में रेशेदार ’वसायुक्त खाद्य पदार्थ होते हैं।  रेशेदार सामग्री के साथ आंत्र की मांसपेशियों में संकुचन आंतों के फैलाव में सुधार करता है और निर्जलीकरण की सुविधा देता है।  शौच साफ होती है।  इससे अपच या बदहजमी नहीं होती है, पेट में खराबी, कब्ज, दस्त, आंतों का अल्सर आदि  बिमारी नही होती,  फलों, नींबू, संतरे, बीन्स और कुछ अन्य में विटामिन सी प्रचुर मात्रा में होता है।  'सी' विटामिन ठंड को कम करने में सहायक है।  'सी' विटामिन 'स्कार्फ' जैसी बीमारियों का कारण नहीं बनते हैं। ,  फलों में विटामिन, एसिड और वाष्पशील तेल  होते हैं।  मान लीजिए कि तेल भूख को उत्तेजित करने में मदद करता है।  ...