Posts

Showing posts with the label फायदे

आल्याचे फायदे | Ginger Benefits in Marathi

Image
 आल्याचे फायदे | Ginger Benefits in Marathi आलं हे आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचे आणि औषधी गुणधर्म असलेले घटक आहे. प्राचीन आयुर्वेदात आल्याला “महाऔषध” मानले जाते. सर्दी–खोकल्यापासून ते पचन, वजन कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी आलं अत्यंत उपयोगी आहे. आजच्या लेखात आपण आल्याचे फायदे, उपयोग, तोटे आणि सेवन पद्धत सविस्तर पाहणार आहोत.  आल्याचे प्रमुख फायदे 1. पचनशक्ती सुधारते आलं पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. अपचन, गॅस, पोट फुगणे आणि आम्लपित्त यावर आलं गुणकारी ठरते. उपाय: जेवणानंतर थोडेसे आलं आणि चिमूटभर मीठ खावे 2. सर्दी, खोकला आणि घसा दुखणे कमी करते आल्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे सर्दी, खोकला आणि घशाच्या त्रासावर उपयोग होतो. उपाय: आलं + मध + काळी मिरी पावडर एकत्र करून चटण घेणे 3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दररोज मर्यादित प्रमाणात आलं घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून संरक्षण मिळते. 4. सांधेदुखी आणि सूज कमी करते आल्यामधील Anti-inflammatory घटक सांधेदुखी, गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. 5. हृदय ...

उपवासाचे आरोग्यदायी फायदे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

  उपवासाचे आरोग्यदायी फायदे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय संस्कृतीत उपवासाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मात्र नॅचरोपथी आणि आधुनिक आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, उपवास हा शरीराला विश्रांती देणारा आणि संतुलन राखण्यास मदत करणारा एक मार्ग मानला जातो. उपवास योग्य पद्धतीने आणि मर्यादेत केला तर शरीराच्या काही नैसर्गिक प्रक्रियांना चालना मिळू शकते  चला तर मग आज आपण उपवासाचे काही संभाव्य आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उपवास केल्याने शारीरिक थकवा जाणवेल का? तब्येत खराब होईल का? तर उत्तर आहे नाही, कारण आपण मनापासून किंवा उस्फुर्ततेने काही गोष्टी केल्या तर अपल्याला थकवायेणार नाही, चला तर आपण उपवासाचे फायदे बघू या पचन संस्थेला विश्रांती दररोज सतत अन्न पचवण्याचे काम शरीर करत असते. उपवासाच्या काळात पचनसंस्थेला काही काळ विश्रांती मिळू शकते. यामुळे पोट हलके वाटणे, अपचन किंवा जडपणा कमी होणे असे अनुभव काही लोकांना येऊ शकतात. शरीरातील शुद्धीकरण प्रक्रियेस सहाय्य नॅचरोपथीनुसार उपवासामुळे शरीरातील नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया (detoxification) सक...

लिंबू पाण्याचे फायदे: सकाळी रिकाम्या पोटी पिण्याचे 7 आश्चर्यकारक लाभ

Image
       लिंबू पाण्याचे फायदे   नैसर्गिक आरोग्याचा सोपा उपाय लिंबू पाणी हे एक साधं, पण प्रभावी नैसर्गिक पेय आहे. सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिण्याची सवय अनेक लोक आरोग्यासाठी ठेवतात. यात व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक खनिजे असतात जी शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात.  1. पचन सुधारण्यास मदत लिंबू पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. हे पोटातील आम्ल निर्मिती संतुलित ठेवण्यास सहाय्य करते आणि अजीर्ण, गॅस यांसारख्या त्रासात आराम देऊ शकते.  2. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत लिंबू पाणी शरीरातील नैसर्गिक detox प्रक्रियेला चालना देते. यामुळे लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते.  3. रोगप्रतिकारशक्ती वाढवते लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते. हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.  4. वजन नियंत्रणासाठी सहाय्यक सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्यास metabolism सुधारण्यास मदत होऊ शकते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य मिळू शकते.  5. त्वचेसाठी फायदेशीर लिंबूतील अँटीऑक्सिडंट्...

cumin

Image

Benefits of Cumin

Image
जर वारंवार उचकी लागत असेल तर जिऱ्याचे सेवन केल्याने उचकी बरी होते बाळंतीण बाई ने जिऱ्याचे सेवन केल्याने अंगावर दूध चांगले येते जिरे बाळंतीण साठी श्रेष्ठ औषधी आहे. जिरे आणि खडीसाखर याचे चूर्ण घेतल्यास स्त्रियांना नेहमी होणारा श्वेतप्रदर आणि रक्तप्रदर या विकारावर अत्यंत गुणकारी आहे. तज्ञांच्या मते जिऱ्याचे चूर्ण नियमित प्राशन केल्यास शरीरातील अतिरिक्त गर्मी कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो जिऱ्याचे पाणी किंवा चूर्ण रोज घेतल्यास रातआंधळेपणा कमी होतो. जिऱ्याचे सेवनाने मूळव्याध बरी होण्यास मदत होते. जिऱ्याने रोज डोळे धुतल्यास डोळ्याचे तेज वाढून, डोळ्याचे बरेच विकार दूर होण्यास मदत होते. जिऱ्याचा पाण्यात मिठ टाकून घेतल्यास पोटातील कृमी बाहेर पडतात. जेवल्या नंतर पोट फुगल्यासारखे होणे किंवा गॅस होणे या सारख्या व्याधी वर देखील जिरे फार हितावह आहे.